ज्ञानरचनावाद, हसत-खेळत शिक्षणासह विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान देण्यासाठी विविध उपक्रम या शाळांमधून राबविले गेले. त्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. ग्रामीण भागातील विद्यार्थीही चमकू लागले. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शाळां ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री असमर्थ ठरले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील दोन जणांना जीव गमवावा लागला. औरंगाबादसह राज्यभरात या मागणीची तीव्रता वाढली आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त् ...
मराठा आरक्षण लागू करण्यास अपयशी ठरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असा ठराव आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पारीत करण्यात आला. ...
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात आलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांमध्ये गैरव्यवहार झाला असून, संबंधित यंत्रणेकडून जवळपास २५ कोटी रुपयांची वसुली करण्यात यावी, असा मुद्दा लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आला. ...
जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण, हायमास्ट दिवे आणि जि.प. मालकीच्या मालमत्तांना संरक्षण भिंती अथवा तारकंपाऊंड करण्यासाठी उपकरात ९० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. ...
विश्लेषण : आगामी लोकसभा व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गावागावांत जाऊन सरकारच्या योजनांचा प्रचार करण्याचे आदेश दिले जातात. त्यावेळी सदस्यांच्या अडचणी ऐकायला मात्र नेत्यांकडे वेळ नाही, ही जि.प. मधील भाजप सदस्यांची खंत फार काही सांगून जाते. ...
जि. प. शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १ लाख ४४ हजार १८ विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यासाठी प्रतिविद्यार्थी ६०० रुपये मिळणार आहेत. ...