औरंगाबादमध्ये दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुफान हाणामारी झाली. 11 मे 2018 च्या मध्यरात्री झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या हिंसाराचारात दोन जणांचा मृत्यू झाला. Read More
शहरातील राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, कुआरफल्ली, संस्थान गणपती, चेलीपुरा भागात मध्यरात्री उसळलेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री (शहर) रणजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ...
अाैरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री उसळलेल्या हिंसाचाराबाबत बाेलताना, दाेषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे अाश्वासन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिले अाहे. ...