औरंगाबादमध्ये दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुफान हाणामारी झाली. 11 मे 2018 च्या मध्यरात्री झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या हिंसाराचारात दोन जणांचा मृत्यू झाला. Read More
हिंमत असेल, तर सरकारने खा. चंद्रकांत खैरे यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आज येथे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ...
नवाबपुरा, राजाबाजार परिसरात उसळलेली दंगल ही पूर्वनियोजितच असल्याचे स्पष्ट होत आहे. दंगलखोरांनी बाहुबली चित्रपटात वापरलेल्या गुलेरसारखा गावठी शास्त्राचा वापर दंगलीत केला ...
दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलीस कमी पडल्याने शहर धुमसत राहिले, अशी स्पष्ट कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ...
जाफरगेट परिसरातील आठवडी बाजार रविवारी भरलाच नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीचे सावट या आठवडी बाजारावर दिसून आले. रविवारी बाजारात मोजून २३ भाजीविक्रेते आले होते. फळ, सेकंडहँड हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, कपडा विक्रेत्यांनी मात्र बाजाराकडे पाठ फिरवल ...
दंगलखोरांनी जाळलेल्या दुकानातील बहुतांश दुकाने ही पोटभाडेकरूंची असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. मालक आणि पोटभाडेकरूंच्या वादामुळे दंगलीत पोटभाडेकरूंचीच दुकाने जाळण्यात आली की जाळली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
दुकाने, घरे, वाहनांना लागलेली आग विझविण्यासाठी फायरब्रिगेडकडे मदतीसाठी केलेल्या फोनवर अनेक महिला अक्षरश: रडल्या. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर रात्री १ वाजून १० मिनिटांनी फायरब्रिगेडला पहिला मदतीसाठी फोन आला. त्यानंतर आग लागली आहे, लवकर... अशी आर्त हाक दे ...