औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणारे एअर इंडियाचे विमान वातावरणातील बदलामुळे ऐनवेळी पुन्हा आकाशात झेपावल्याची घटना शनिवारी (दि.१३) ... ...
हवाई दलाच्या दोन फायटर प्लेनने शहरावरून गुरुवारी (दि. ११) ८.३० वाजेच्या सुमारास अचानक एकापाठोपाठ वायुवेगाने उड्डाण केल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. विमानांच्या मोठ्या आवाजामुळे कुतूहलयुक्त भीतीने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. या विमानांनी शहर ...
मुंबई आणि दिल्लीसाठी मंगळवारी पुन्हा एकदा नेहमीपेक्षा ४० आसन अधिक असलेल्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले. बुधवारीदेखील मोठे विमान उड्डाण करणार आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ...
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने सोयीसुविधांत देशभरात भरारी घेतली आहे; परंतु हवाई कनेक्टिव्हिटीत विमानतळ मागेच आहे. नव्या विमानसेवेच्या उड्डाणांची वर्षानुवर्षे प्रतीक्षाच करावी लागत आहे. ...