जिल्ह्यात सद्य:स्थितीत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. रोहयोची कामे, जनावरांना चारा व पाण्याची सोय करण्याच्या कामांना प्राधान्य मिळावे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांनी जिथे नियुक्ती आहे, त्याच गा ...
औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद-जालना मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत १४ निवेदने प्राप्त झाली आहे. २०११-१२ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळालेल्या पाटोदा गावच्या गावक ...