भीष्म सहानींच्या ‘तमस’ या प्रसिद्ध कादंबरीत एक वाक्य आहे. ‘हर दंगे की वजह होती है’ विभाजनाच्या पार्श्वभूमीवर असलेली ही कादंबरी दंगलीची आणि ती आठवण्याचे कारण औरंगाबाद येथे अचानक उसळलेली दंगल. ...
११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत नोंदविण्यात आलेल्या सात गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारं ...
शहरातील दंगलग्रस्त भाग असलेल्या शहागंज, राजाबाजार, नवाबपुरा, चेलीपुरा, मोतीकारंजा, गांधीनगर आणि चंपाचौक परिसरातील दंगलीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन सोमवारी (दि.१४) पूर्वपदावर आले. ...
या जाळपोळीचे नेतृत्व करणारा नेता पोलीस अधिकाऱ्याशी ‘हात’ मिळवतो अन् पोलीस जिन्सीकडे निघून जातात. यानंतर मागे जाळपोळ केली जाते. हस्तांदोलन करणारा अधिकारी आणि नेता कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ...
शहराचे पहिले नगराध्यक्ष द्वारकादास पटेल यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गुलमंडीवरील ऐतिहासिक अजिंठा सिल्क शोरूम शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जाळण्यात आले. ...