२०१७-१८ आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या अर्ध वर्षात एटीएममधून पैसे काढण्याचा वेग १२.२ टक्क्यांनी वाढला असून, हे प्रमाण गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वाधिक आहे. ...
मागील तीन चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एटीेएममध्ये कॅश नसल्याने पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. एक दोन नव्हे तर जवळपास सर्वच बँकाच्या एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक झळकल्याने नोटबंदीनंतर न ...
बुधवारी शहरातील बहुतांश एटीएममधील पैसे संपल्यामुळे एटीएमच्या बाहेर ‘नो कॅश’चे बोर्ड लागलेले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना हे बोर्ड पाहून पैसे काढण्यासाठी दुसऱ्या भागात जावे लागते. तेथेही तीच परिस्थिती असल्यामुळे दिवसभर एटीएमच्या शोधात नागरिकांना भटक ...
देशातील इतर राज्यांप्रमाणेच नागपूरच्या विविध भागातही एटीएममधून पैसे निघत नाहीत. पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना एका एटीएमकडून दुसऱ्याकडे भटकावे लागत आहे. कुठेच पैसे मिळत नसल्याने लोक त्रस्त झाले आहेत. ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेपूर्वी मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी ‘एटीएम’मध्ये नोटांची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे खरेदीसाठी पैसे काढणाऱ्यांची अडचण झाली. मुंबईत बहुतांश ठिकाणी स्थिती सामान्य असली तरी ठाणे, पुणे, जळगाव, नाशिक आदी ...