बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) पहिली यादी प्रकाशित करण्यात आली असून,आसाममधील ३ कोटी २९ लाख अर्जदारांपैकी १.९ कोटी लोकांना भारताचे कायदेशीर नागरिक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ...
एकूण 3.29 कोटी लोकसंख्या असलेल्या आसामने पहिल्या टप्प्यामध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचा (एनआरसी) पहिला मसुदा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये 1.9 कोटी लोकांची नावे समाविष्ट आहेत. ...
आसाम म्हटले की अस्वस्थ, अशांत प्रदेश असल्याची भावना निर्माण होते. आसाम हे आसियान देशांचे प्रवेशद्वार असल्याने, ही बाजारपेठ ८० कोटी ग्राहकांची आहे. त्यामुळे तेथे गुंतवणुकीसाठी उद्योजकांनी पुढे यावे, असे... ...