Marriage: आसाममध्ये बहुविवाह पद्धत संपुष्टात आणण्यासाठी कायदा तयार करण्याबाबत विधानसभेच्या अधिकारांची माहिती घेण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या एका तज्ज्ञांच्या समितीने रविवारी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आपला अहवाल सुपूर्द केला आहे. ...
Congress: आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा हे एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी तसेच धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे विवाह म्हणजे लव्ह जिहाद असल्याची मुक्ताफळे बोरा यांनी उधळली होती. ...
India Longest Bridge: भारतातील सर्वाच लांब पुल कुठला, असा प्रश्न विचारल्यास तुमच्यापैकी बरेचजण मुंबईतीव वांद्रे-वरळी सी लिंकचं नाव घेतील. मात्र हे उत्तर चुकीचं आहे. कारण देशात यापेक्षाही मोठा आसा एक पुल आहे. हा पुल ईशान्य भारतात आहे. या ब्रिजचं नाव आ ...