लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम, मराठी बातम्या

Assam, Latest Marathi News

सरकारी कार्यक्रमात फक्त शाकाहारी जेवण; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा - Marathi News | only vegetarian meals at government events announcement of assam cm himanta biswa sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी कार्यक्रमात फक्त शाकाहारी जेवण; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा

आसाम सरकारने विकासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे.  ...

"2041 पर्यंत आसाम मुस्लीम राज्य होणार, कुणीही रोखू शकत नाही; राहुल गांधी ॲम्बेसेडर झाले, तर..." - CM सरमा - Marathi News | Assam will be a Muslim state by 2041 no one can stop it; rahul gandhi should become brand ambassador to control muslim population says assam cm himanta biswa sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"2041 पर्यंत आसाम मुस्लीम राज्य होणार, कुणीही रोखू शकत नाही; राहुल गांधी ॲम्बेसेडर झाले, तर..." - CM सरमा

'आकडेवारीचा विचार करता, आसाममध्ये मुस्लीम लोकसंख्या 40 टक्के आहे आणि 2041 पर्यंत आसाम मुस्लीम बहुसंख्य राज्य होईल. हे वास्तव आहे आणि हे कुणीही रोखू शकत नाही. ...

'आसाममध्ये 40 टक्क्यांपर्यंत पोहचली मुस्लीम लोकसंख्या', CM हिमंत बिस्व सरमा यांचा दावा - Marathi News | 'Muslim population has reached 40 percent in Assam', claims CM Himanta Biswa Sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आसाममध्ये 40 टक्क्यांपर्यंत पोहचली मुस्लीम लोकसंख्या', CM हिमंत बिस्व सरमा यांचा दावा

"आज आसाममधील मुस्लीम लोकसंख्या 40 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. 1951 मध्ये ही लोकसंख्या 12 टक्के होती. या कालावधीत आपण अणेक जिल्हे गमावले आहेत. हा माझ्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही, तर जीवन-मरणाचा प्रश्न आहे." ...

कुणी रचला असेल डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट? हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं, कुणाला जबाबदार ठरवलं? - Marathi News | Who has made a conspiracy to kill Donald Trump Himanta Biswa Sarma said, know about who was held responsible | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणी रचला असेल डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट? हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं, कुणाला जबाबदार ठरवलं?

'देश प्रथम' या विचारधारेचा पराभव केला जाऊ शकत नाही, असे म्हणत हिमंता यांनी माजी राष्ट्रपती लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठीही प्रार्थना केली आहे. ...

आसामचे शेतकरी आटपाडीच्या डाळिंबावर फिदा, बाग पाहण्यासाठी थेट बांधावर आले - Marathi News | Farmers of Assam came directly to the atpadi for see how to do pomegranate farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आसामचे शेतकरी आटपाडीच्या डाळिंबावर फिदा, बाग पाहण्यासाठी थेट बांधावर आले

पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये माळरानावर कमी पाण्यात येणाऱ्या डाळिंब पिकाची माहिती घेऊन आपल्या राज्यात त्याची लागवड करण्याच्या उद्देशाने थेट आसाम राज्यातून डाळिंबाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आटपाडीला दोन शेतकऱ्यांनी भेट देत अभ्यास केला. ...

विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा असाम अन् मणिपूर दौरा; पीडितांची घेतली भेट... - Marathi News | Leader of Opposition Rahul Gandhi's visit to Assam and Manipur; Met the victims flood and violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा असाम अन् मणिपूर दौरा; पीडितांची घेतली भेट...

राहुल गांधी यांनी आज पूरग्रस्त असाम आणि हिंसाचारग्रस्त मणिपूरचा दौरा केला. ...

Assam Flood : पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ७८ जणांचा मृत्यू, पूरग्रस्तांना भेटणार राहुल गांधी - Marathi News | Rahul Gandhi manipur visit congress leaders will also meet assam flood victims rain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ७८ जणांचा मृत्यू, पूरग्रस्तांना भेटणार राहुल गांधी

Assam Flood : आसाममधील पुरामुळे परिस्थिती गंभीर निर्माण झाली असून सुमारे २४ लाख लोकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. राज्यभरात ब्रह्मपुत्रेसह अनेक प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. ...

Assam floods: आसाममध्ये महापूर! २१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यू - Marathi News | flood situation worsens in assam more than 21 lakh people affected many animals died in kaziranga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये महापूर! २१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यू

Assam floods: पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. परिस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. राज्यातील २९ जिल्ह्यांतील २१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. ...