आपला भाजप-सेना नेतृत्वावर कुठलाच राग नसल्याचे स्पष्ट करून अॅड. आशिष जयस्वाल यांनी रामटेक मतदारसंघातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आता महामंडळांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा नागपुरात भाजप-सेना नेत्यांना मिळाला आहे. भाजपाचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांची महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या अ ...
पर्यावरण संवर्धनासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याची गरज आहे. शासनाने घेतलेल्या प्लास्टिकबंदीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु याची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत शंका आहे. बंदीचा निर्णय म्हणजे राज्य शासनाला उशिरा सुचलेले शहापण होय, ...