हाथ से हाथ जोडो जसं नेत्यांसाठी गरजेचे आहे. तसे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणे गरजेचे आहे त्याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाहिजे तसे यश मिळणार नाही असं मत आशिष देशमुख यांनी मांडले. ...
राऊत-चतुर्वेदी समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली असून पुन्हा एकदा या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी दिल्लीवारीची तयारी सुरू केली आहे. ...
यासंबंधीची घोषणा येत्या १५ ऑगस्टला देशाला उद्देशून संभाषणात करावी, अशी विनंती माजी आ. आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे. ...