आरक्षणाच्या नावाने दुफळी माजवण्याचे काम भाजपा सरकार करीत असून, त्यामुळे जाती,जातींमध्ये संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कल्याणमध्ये रविवारी व्यक्त केली. ...
भाजपाने देशात मुस्लिमांना वंचित केले आहे तर काँग्रेस ओबीसींना वंचित करु पाहत आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...
सत्तेच्या प्रवाहापासून अनेक काळ दूर असलेल्या वंचित बहुजनांना सत्तेत संधी देण्यासाठी चळवळ उभी करण्यात आली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारात वंचित बहुजन आघाडी संपूर्ण राज्यात अभियान राबवत आहे. ...