AAP Chief Arvind Kejriwal Goa Visit: भाजपा आणि काँग्रेसमध्ये निश्चितपणे साटेलोटे असून, गोव्यातील जनतेची सर्रास फसवणूक केली जात आहे, अशी टीका अरविंद केजरीवालांनी केली. ...
लडाखसाठी आजचा लढा संपूर्ण देशाचा उद्याचा लढा बनू शकतो. जेव्हा सरकार लोकशाहीचा आवाज दाबते तेव्हा लोकांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपला आवाज आणखी वाढवावा, असं विधान केजरीवाल यांनी केले. ...
दोन मुख्यमंत्र्यांच्या अटकेच्या कारवाईवर लक्ष ठेवणारे भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी कपिल राज यांनी सुमारे १६ वर्षांच्या सेवेनंतर सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे. ...