लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
केजरीवाल पंजाबचे CM बनण्याची चर्चा, दिल्लीतील आपच्या बैठकीनंतर भगवंत मान यांचं मोठं विधान, म्हणाले...   - Marathi News | Talks about Kejriwal becoming CM of Punjab, Bhagwant Mann's big statement after AAP meeting in Delhi, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल पंजाबचे CM बनण्याची चर्चा, दिल्लीतील बैठकीनंतर मान यांचं मोठं विधान, म्हणाले...

Bhagwant Maan News: आज दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि राज्यातील आपच्या आमदार आणि खासदारांसोबत अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर भगवंत मान यांनी अरविंद केजरीवाल ...

VIDEO: "राहुल जी शून्य तपासून घ्या"; भाजप खासदाराने वाचून दाखवला काँग्रेसच्या अपयशाचा पाढा - Marathi News | Anurag Thakur targeted Arvind Kejriwal and Rahul Gandhi after the Delhi Assembly election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "राहुल जी शून्य तपासून घ्या"; भाजप खासदाराने वाचून दाखवला काँग्रेसच्या अपयशाचा पाढा

माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ...

ना पगार, ना सरकारी बंगला; पराभूत अरविंद केजरीवाल यांना किती पेन्शन अन् कोणत्या सुविधा मिळणार? - Marathi News | how much pension and what facilities will the defeated arvind kejriwal get after delhi assembly election 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना पगार, ना सरकारी बंगला; पराभूत अरविंद केजरीवाल यांना किती पेन्शन अन् कोणत्या सुविधा मिळणार?

Arvind Kejriwal News: अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्यामुळे आता सामान्य माजी आमदाराप्रमाणे सुविधा दिल्या जाऊ शकतात. ...

"तुम्हाला यमुनेने शाप दिला"; राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आतिशी यांना नायब राज्यपालांनी सुनावलं - Marathi News | Delhi Election Results 2025 You lost because of Yamuna curse LG VK Saxena told Atishi Marlena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्हाला यमुनेने शाप दिला"; राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आतिशी यांना नायब राज्यपालांनी सुनावलं

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आतिशी यांना यमुनेच्या प्रदूषणावरुन नायब राज्यपालांनी चांगलेच सुनावले. ...

भगवंत मान यांचे मुख्यमंत्रिपद जाणार? केजरीवालांनी बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीवर मोठा दावा - Marathi News | Will Bhagwant Mann removed from the Chief Minister post? Big claim on the meeting of Punjab AAP MLAs called by Arvind Kejriwal after Delhi Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांचे मुख्यमंत्रिपद जाणार? केजरीवालांनी बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीवर मोठा दावा

Punjab Politics: आजची होणारी पंजाब कॅबिनेटची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता १३ फेब्रुवारीला घेण्यात येणार असून सर्व आमदारांना मंगळवारी दिल्लीत येण्यास सांगितले आहे. ...

दिल्लीतील धक्क्यामुळे पंजाबमध्ये हादरे?; AAP सतर्क, केजरीवालांनी बोलावली आमदारांची बैठक - Marathi News | Tremors in Punjab due to tremors in Delhi? AAP on alert arvind Kejriwal calls MLAs meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील धक्क्यामुळे पंजाबमध्ये हादरे?; AAP सतर्क, केजरीवालांनी बोलावली आमदारांची बैठक

Arvind Kejriwal : आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील आमदारांची बैठक दिल्लीत बोलावली आहे. ...

"अरविंद केजरीवालांनी 'ती' सर्वात मोठी राजकीय चूक केली", प्रशांत किशोरांचं आपच्या पराभवावर भाष्य - Marathi News | "Arvind Kejriwal made 'that' biggest political mistake", Prashant Kishor comments on AAP's defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवालांनी 'ती' सर्वात मोठी राजकीय चूक केली", प्रशांत किशोरांचं आपच्या पराभवावर भाष्य

Prashant Kishor Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा पराभव झाला. या निकालाबद्दल पूर्वीचे राजकीय रणनीतिकार आणि जन सुराज पार्टीचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाष्य केले.  ...

..अखेर ‘झाडू’ कोपऱ्यात; देशात ३ पैकी २ राष्ट्रीय पक्षांना जबर धक्के - Marathi News | Editorial Article Delhi Assembly Results, Congress, Aam Aadmi Party suffer setback, BJP wins | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :..अखेर ‘झाडू’ कोपऱ्यात; देशात ३ पैकी २ राष्ट्रीय पक्षांना जबर धक्के

काॅंग्रेस व आप एकत्र लढले असते आणि त्या १३ मतदारसंघांमध्ये त्यांची १०० टक्के मते एकमेकांकडे गेली असती, तर भाजपने जिंकलेल्या जागांची संख्या ३५ पर्यंत घसरली असती. मग कदाचित भाजपला सरकार बनविण्यापासून वंचितही राहावे लागले असते; पण मुळात राजकारणात नेहमीच ...