पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांत आज स्त्रियांचा वावर भूषणावह आहे. मात्र पूर्वीच्या काळात स्त्रियांचा वावर मोजकाच होता. त्याचे प्रतिबिंब लेखनीतून उमटले, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. ...
विवेक समुह, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, टी. बी. मुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन आणि शिक्षणविवेक यांच्या वतीने आयोजित ‘शिक्षण माझा वसा’ या कार्यक्रमात रविवारी डॉ. ढेरे यांचा सत्कार करण्यात आला. ...
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद महत्त्वाचे आहे व योग्य अशी निर्मिती करणारे स्त्री किंवा पुरुष साहित्यिक कुणालाही ते मिळायला पाहिजे. यामध्ये स्त्री किंवा पुरुष असा विचार करता कामा नये. मात्र तो करावा लागतो; कारण अशा अनेक स्त्री लेखिका या पदावर हक्क सांगण् ...
साहित्य संमेलनाच्या निमंत्रण वादाच्या वेळी जे घडले ते गैरच होते. एका व्यापक कटाचा हा भाग असल्याचेही बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमंत घेऊन टीकेचे धनी होण्याच मार्ग स्वीकारणार का ? ...
92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ़ अरुणा ढेरे या लोकसंस्कृतीचे कल्पवृक्ष म्हणजे डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या सावलीत वाढल्या आहेत. ...