lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 35-ए

कलम 35-ए

Article 35 a, Latest Marathi News

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.
Read More
J&K ला राज्याचा दर्जा कधी मिळणार, निवडणुका कधी होणार? SCच्या प्रश्नावर केंद्राने दिले उत्तर - Marathi News | Article 370 Supreme Court Hearing: When will J&K get statehood, elections? Center replied to SC's query | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :J&K ला राज्याचा दर्जा कधी मिळणार, निवडणुका कधी होणार? SCच्या प्रश्नावर केंद्राने दिले उत्तर

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...

Article 370: ...त्यामुळे आम्ही कलम ३७० हटवले, केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक दावा - Marathi News | pulwama attack lead to Central government revoke Article 370, the central government's shocking claim in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... त्यामुळे आम्ही कलम ३७० हटवले, केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक दावा

Article 370: जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ...

Article 370: “कलम ३७० परत मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांप्रमाणे बलिदान द्यावे लागेल”: फारुक अब्दुल्ला - Marathi News | farooq abdullah said sacrifices like farmers needed to get back our rights of article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कलम ३७० परत मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांप्रमाणे बलिदान द्यावे लागेल”: फारुक अब्दुल्ला

आपले हक्क परत मिळवण्यासाठी आपल्यालाही शेतकऱ्यांप्रमाणे त्याग करावा लागेल, असे अब्दुल्ला म्हणाले. ...

2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 300 जागा जिंकू शकत नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | Congress cannot win 300 seats in 2024 Lok Sabha elections; says senior congress leader Ghulam Nabi Azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेस 300 जागा जिंकू शकत नाही'; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

लोकसभेत बहुमत असलेले सरकारच कलम 370 हटवू शकते. 2024 च्या निवडणुका जिंकून काँग्रेसचे 300 खासदार संसदेत पोहोचतील, असे मला वाटत नाही. ...

“मीदेखील काश्मिरी पंडित; जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळायला हवा”: राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi says jammu and kashmir should get full statehood | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मीदेखील काश्मिरी पंडित; जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळायला हवा”: राहुल गांधी

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असून, मंगळवारी त्यांनी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. ...

कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये खरेदी केली जमीन? केंद्राने संसदेत सांगितला आकडा - Marathi News | How many people bought land in Kashmir after removing Article 370? The number stated by the Center in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये खरेदी केली जमीन? केंद्राने संसदेत सांगितला आकडा

Article 370 & Jammu-Kashmir News: कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली, असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर आता केंद्र सरकारने संसदेत दिले आहे. ...

Jammu-Kashmir: "परिस्थिती सामान्य झाल्यावर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा परत दिला जाईल" - Marathi News | Jammu and Kashmir: "Special status will be restored to Jammu and Kashmir once the situation returns to normal", says home minister for state nityanand rai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: "परिस्थिती सामान्य झाल्यावर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा परत दिला जाईल"

Jammu-Kashmir: 5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेत राज्याला दोन केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये विभाजित केलं होतं. ...

'भारत-पाकिस्तान चांगले शेजारी व्हावेत असं मला वाटतं, पण RSS ची विचारधारा आडवी येते...' - Marathi News | PM Imran Khan speaks on Indo-Pak talk and taliban terrorism at Uzbekistan Central South Asia Conference | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारत-पाकिस्तान चांगले शेजारी व्हावेत असं मला वाटतं, पण RSS ची विचारधारा आडवी येते...'

Pakistani PM on indo-pak talk and Taliban:उज्बेकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सेंट्रल साउथ एशिया कॉन्फ्रेंसमध्ये इम्रान खान आले होते. ...