गेली चाळीस वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही घाटमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसेल तर जगण्यातही काहीही अर्थ नाही. नैराश्याने आम्हाला घेरले आहे. म्हणून ३१ मे रोजी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे प्रा. मह ...
स्थापत्यशिप : जालना जिल्ह्यातील अंबडजवळील जामखेड परिसरातील जुनेजाणते, बाजारपेठ असलेले गाव! जामखेड गाव परिसरात जांबुवंताची आख्यायिका प्रसिद्ध आहे. जांबुवंत हा अत्यंत बुद्धिमान असा अस्वलांचा राजा होता व रामायण आणि महाभारत कथेत याचा उल्लेख आढळतो. महाभार ...
सुंदर नारायण मंदिराची कालौघात पडझड होऊ लागली होती. मंदिराच्या वास्तूचे बहुतांश दगड धोकादायक झाले असल्याने ते दगड काढून घेत त्या ठिकाणी त्याच आकाराचे व हुबेहुब नक्षीकाम असलेले नव्याने घडविलेले दगड लावण्यात येणार आहे. ...
सुंदर नारायण मंदिराची कालौघात पडझड होऊ लागली होती. मंदिराच्या वास्तूचे बहुतांश दगड धोकादायक झाले असल्याने ते दगड काढून घेत त्या ठिकाणी त्याच आकाराचे व हुबेहुब नक्षीकाम असलेले नव्याने घडविलेले दगड लावण्यात येणार आहे. ...
रात्रीच्यावेळी शिवाजी पूल वाहनधारकांना सुरक्षीत वाटावा, योग दिशादर्शक म्हणून रहावा यासाठी शिवाजी पूलाचा रस्ता रात्रीच्यावेळीही आता वाहनाच्या प्रकाश झोतात परावर्तीत होऊन उजळून निघाला आहे. या पूलावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे १३०‘कॅट आईज’ हे रिप् ...
स्थापत्यशिल्प : चकलांबा हे चमत्कारिक नावाचे गाव बीड येथील गेवराईच्या पूर्व दिशेला आहे. गावाच्या विविध दिशांना यादवकालीन व उत्तर यादवकालीन मठ आणि मंदिरे विखुरलेली आहेत. गावाच्या गल्ल्यांमधून फिरताना आपल्याला गावाच्या प्राचीनत्वाची प्रचीती पदोपदी येते ...