सम्राट अशाेक व त्यांचा नातू दशरथ यांनी बाैद्ध भिक्षूंच्या निवास व वर्षावासासाठी पहिल्यांदा या लेण्या तयार केल्या. पुढे महाराष्ट्रासह इतर भागात त्यांचा प्रसार झाला. ...
चंद्रपूरसह जिल्ह्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक पुरातन विहिरींच्या संवर्धनासाठी प्रशासनाने प्रयत्नच केले नाही. परिणामी, पायऱ्यांच्या पुरातन विहिरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ...