‘झिरो’ आणि ‘सुई धागा’ या चित्रपटांनंतर अनुष्का शर्माने एकही चित्रपट साईन केलेला नाही आणि कदाचित म्हणूनच, अनुष्काने अभिनय सोडल्याची चर्चा जोर धरू लागलीय. ...
वातावरणातील उकाडा वाढत असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असातच घराबाहेर पडताना त्वचा, केस आणि डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक असतं. ...