महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाचा राज्यातील एकूण उत्पनातील वाटा हा अडीच टक्के एवढा असून कृषी क्षेत्रातील उत्पन्नाशी तुलना केली तर तब्बल २४ टक्के वाटा आहे. केंद्र सरकारकडून दर पाच वर्षात देशातील पशुंची गणना केली जाते. ...
ग्रामीण भागातील बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञ निर्मिती विषयावरील 'मैत्री' प्रकल्प राबविण्यात येत आहे वाचा प्रकल्पाची संपूर्ण माहिती (Artificial insemination of livestock) ...
तालुक्यातील वडगाव लाख येथील मारुती मंदिर ट्रस्टच्या शेतजमिनीतील अंदाजे ३५ फूट खोल विहिरीतील ८ फूट लांब अन् १५० किलो वजन असणारी मगर पाण्याबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. ...