कळवण येथील पश्चिम भागात लॉकडाउनमुळे रस्ते सुनसान पडले आहेत. या शांततेचा फायदा उठवत बिबट्यांनी अन्न पाण्यासाठी आपला मोर्चा नागरी वस्त्यांकडे वळविल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने त्वरीत पिंजरे लावून सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली ...
सायगाव परिसरातील हनुमानवाडी येथील कांतिलाल देव्हडे यांच्या शेतात हरिणाच्या पाडसावर कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. ही घटना तेथे गुरे चारणारे माणिक सोनवणे यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांच्या मदतीने पाडसाला पाच कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले ...
कोरोनाच्या भीतीने एकीकडे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बेवारस व गरजूंना अन्नधान्याची अडचण भासू नये म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अन्नधान्य उपलब्ध करून देत आहेत, मात्र दुसरीकडे मोकाट, बेवारस व गोशाळेतील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नदेख ...
त्र्यंबकेश्वर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्व देश लॉकडाउन करण्यात आलेला आहे. त्याचा फटका परिसरातील मुक्या प्राण्यांनाही बसू लागला आहे. ...
कोरोनाच्या भीतीने एकीकडे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बेवारस, गोरगरिबांना अन्नपाण्याची अडचण भासू नये म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अन्न उपलब्ध करून देत आहे. ...
जंगलातील मुळ आधिवास विसलेल्या व येथील वनविभागाच्या ताब्यात असलेल्या दोन्ही जखमी पाडसांच्या प्रकृतीची सुधारणा झाल्यानंतर त्यांची गुरूवारी औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. संग्रहालयाच्या संचालकांच्या ताब्यात वनपालांनी ...