स्वत:च्या फायद्या-तोट्याच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार म्हणजे आपली संस्कृती असून, आजच्या स्थितीत समाजातील मोठा वर्ग स्वत:पुरता केंद्रित होऊन स्वत:च्या फायद्याचा विचार करू लागल्याने आज सर्वत्र संस्कृतीचे चित्र बिघडलेले दिसत असल्याची खंत ज्येष्ठ साहित् ...
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने २८ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुस्तकांचे गाव भिलार (महाबळेश्वर) येथे दि. १८, १९ व २० जानेवारी रोजी होणार आहे. ...
संकटाने खचून जाण्यापेक्षा, संकट ही एक वेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याची संधी समजून जगायला शिकले पाहिजे. मतिमंदत्वाबरोबर मुलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारातून पालकांनीही हाच बोध घेऊन त्यांच्यासाठी व स्वत:साठीही जगले पाहिजे, असे मत लेखक डॉ. अनिल अवचट य ...
डाॅ. पार्वती पै रायतुरकर यांनी लिहिलेल्या गोवा दिसला तसा या पुस्तकाचे प्रकाश अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अापल्या मनाेगतात बाेलत हाेते. ...
क्रांती करण्यापेक्षा आपण आपल्या पातळीवर जे शक्य ते काम करायला हवे, अशा स्वानुभवातून अरुण ठाकूर यांनी कामाचा मूलमंत्र दिला. डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संघर्ष सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ...