अकोला : ग्रामीण भागात स्वच्छ व पुरेसे पाणी देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमात निवड झालेल्या अमरावती विभागातील १९ पाणी पुरवठा योजना वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
रिसाल व्याघ्र प्रकल्प वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला भीषण आंग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपतीचे नुकसान झाले. वन्यप्राण्यांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. ही आग वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अगदी २ कि ...
खासगी व्यवस्थापनाच्या सहायक शिक्षक, शिक्षणसेवक व सेवक इत्यादी नियुक्त्यांना मान्यता देण्यासाठी आठ आठवड्यांची कालमर्यादा ठरवून देण्यात आली. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा निर्णय घेतला. ...
परिवहन विभागाने आरटीओला अमरावती विभागासाठी २७९ कोटी ६८ लाखांचे उद्दिष्ट दिले होते. आरटीओने १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षात ३२२ कोटी ७० लक्ष ९८ हजारांचा महसूल गोळा करून ११५ टक्के वसुली केली. ...
- अनिल कडू अमरावती- हळद उत्पादक शेतक-यांकडून हळद नेल्यानंतर शेतमालाचे पैसे न मिळाल्यावरून अचलपूरच्या २० शेतक-यांनी अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात १ कोटी ९१ लक्ष रुपयांनी फसवणूक झाल्याचे शेतक-यांनी म्हटले आहे. अतुल साहेब ...
देश, राज्यात वाघांची संख्या किती? यासंदर्भातील घोळ आता अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग प्रणालीमुळे संपुष्टात आला आहे. नवतंत्रज्ञान प्रणालीने वाघांची प्रगणना करण्यास भरीव मदत मिळत असल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...