वनविभागात सरळसेवेतील वनक्षेत्रपाल (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) यांनी निवड भरतीनुसार बंधपत्राचा भंग केल्यानंतरही त्यांच्याकडून करारानुसार रक्कम वसूल करण्यात आली नाही. ...
बहुप्रतीक्षित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त शहरांच्या ‘नंबर गेम’मध्ये शहराचा समावेश नसल्याने अमरावतीकरांच्या ...
पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष श्री संत शंकर महाराज यांच्यासह आश्रम ट्रस्टच्या एकूण १५ पदाधिकाऱ्यांविरुद्ध धामणगाव रेल्वे (जि.अमरावती) येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हे नोंदवून घेत फौजदारी खटला आरंभ ...
घनकचरा विलगीकरण केल्याशिवाय कच-यास मूल्य प्राप्त होत नाही वा त्यावर प्रकिया करणारे प्रकल्प यशस्वी होत नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिकांना घनकच-याचे विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. ...
भारतीय संसदेत वनसंवर्धन अधिनियम २५ आॅक्टोबर १९८० नुसार वनजमिनींचा वनेतर कामांसाठी वापर करायचा असल्यास केंद्र सरकारची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, राज्यात वनहद्दीतून अनेक रस्ते गेले. यासाठी दोन्ही बाजूकडील वृक्षांची कत्तल करण्यात आली. ...