१८ एप्रिल रोजी चार जणांच्या टोळक्याने अवघ्या दिड तासात चौघांना लुटले. या चार घटनांप्रकरणी चार स्वतंत्र एफआयआरऐवजी गाडगेनगर पोलिसांनी सायंकाळी एकच एफआयआर नोंदविला. ...
यंदा २१ कोटी १८ लाखांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जवळपास ७६७ गावे टंचाईच्या छायेत आहेत, चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहेत. ...
शेतकऱ्यांची ६ कोटी ६० लाख रुपयांच्या नोंदणी व मुद्रांक शुल्काची बचत झाली आहे. सर्वाधिक अमरावती विभागात १७२ दस्तांची नोंद झाली आहे, तर बुलढाणा जिल्ह्यात ६१ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. ...
गेल्या आठवड्यात १२ ते १५ एप्रिलदरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ८० हजार हेक्टरवरील उन्हाळी तसेच फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने दिला आहे. ...