ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
अंबरनाथ एमआयडीसी भागात तब्बल हजाराहून अधिक कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखाने हे रासायनिक आहेत. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल हा चीनमधून मोठ्या प्रमाणात येतो. ...
ठाणे जिल्ह्यासह अंबरनाथ तालुक्यातही हजारोंच्या संख्येने श्री सदस्य आहेत. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानशी संबंधित आणि त्यांच्या विचारांचा आदर करणारे हे श्री सदस्य दरआठवड्याला उपासना केंद्रात बैठकीसाठी येतात. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर राजमुद्राचे शिल्प हे मागच्या बाजूला बसवण्यात आले आहे, त्यामुळे ही राजमुद्रा दृष्टिक्षेपात येत नाही. ...