वाढत्या चोरट्या वाळू वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी अमळनेर व चोपडा तालुक्यातील ५० गावांच्या नदी पात्रांमध्ये २१ डिसेंबरपासून २० फेब्रुवारीपर्यंत फौजदारी संहिता १९७३ नुसार कलम १४४ ल ...
महाराष्ट्राचे आवडते मातृहृदयी सानेगुरुजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत म्हणून एका ध्येयवेड्या शिक्षकाने स्वत:च्या आवाजात सानेगुरुजींच्या 'श्यामची आई' पुस्तकातील ४२ रात्रींच्या गोष्टी आॅडिओ क्लिप करून सुमारे १०० शाळांना मोफत पाठवून रोज प्रार्थ ...
सामाजिक, शैक्षणिक, वाङ्मयीन व राजकीय वैभवाची साक्ष असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक समितीचे सन २०१८-१९ हे शतक महोत्सवी वर्ष सुरू आहे. यानिमित्त संस्थेने वर्षभर शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले. १९ ते २६ डिसेंबर २०१९ पर्यंत सांगता समारंभ होईल. ...
महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ शाखा नाशिकच्या वतीने खान्देशातील साहित्यिकांचा नाशिक येथे अहिराणी साहित्य संमेलन झाले. त्यात खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ...
अमळनेर येथील अनेक छोटे-मोठे जलसिंचन प्रकल्प निधीअभावी अपूर्ण आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत ही बाबही अधोरेखित झाली होती. आमदार अनिल पाटील आता राज्यात सत्ताधारी झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमदार पाटील यांनी भरीव निधी ...
रिक्षात सोन्याचे दागिने व पैसे विसरून गेलेल्या महिलेला रिक्षाचालकाने पोलिसांच्या मदतीने पर्स परत करून प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचे दाखवून दिले. ...
कष्टमुक्ती योजनेअंतर्गत उच्च शिक्षणात वाल्मिकी मेहतर समाजासाठी दोन जागा राखीव असाव्यात. त्यांना कालबद्धतेने घरे मिळावीत. शासकीय नियम व निकषांवर सफाई कामगारांची संख्या असावी, अशी मागणी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी केली आहे. ...