Air India News : बेंगळुरूहून १६० प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान पहिल्या प्रयत्नात ग्वाल्हेर विमानतळावर यशस्वीरित्या उतरू शकले नाही अन्... ...
पुरंदर येथील या आंतरराष्ट्रीय विमानतळाला राज्य सरकारची यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन केले जाणार ...
Solapur-Mumbai Airplane Service: बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर -पुणे - मुंबई विमानसेवेकरीता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली. ...
खरे तर, एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय २७९७ रविवारी रात्री ८.१५ वाजता १६० प्रवाशांसह दिल्लीहून निघाले आणि रात्री १०.०५ वाजता छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर उतरले. मात्र... ...