बिरसी विमानतळावरुन प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू व्हावी यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न केले जात आहे. शासनाच्या उड्डाण योजनेतंर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवेला आता प्रारंभ करण्यात येणार आहे. विमानसेवा सुरु करण्यासाठी केंद्रीय उड्डयन मंत्रालय आणि ...
बिरसी विमानतळ सुरू होऊन दहा ते पंधरा वर्षे झाली. खा. प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री असताना त्यांनी बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारले. मात्र या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली नव्हती. त्यामुळे या विमानतळाचा उपयोग ...
Air Traffic Control Room : भारतातील हवाई क्षेत्र दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार प्राथमिक उड्डाण माहिती क्षेत्रांमध्ये (एफआयआर) विभागले गेले आहे. ...
Nagpur News महाराष्ट्रासह विदर्भातील काही लहान विमानतळाचे विकास कार्य अजूनही आटोपलेले नाही. परवानगी मिळालेल्या विमानतळाच्या कामांना सुरुवातही झालेली नाही. ...