"जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वांगीण विकासाचे लक्ष्य "पीओकेमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतरच" साध्य केले जाईल." ...
देशात संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या मुद्द्यावर बोलत असताना पंतप्रधान मोदींनी आपलं व्हिजन सर्वांसमोर मांडलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी अत्यंत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आणि सर्वांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. ...