अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे. परंतु, जबरी चो-या व घरफोड्यांची संख्या वाढली आहे. जिल्हा विस्ताराने देखील मोठा आहे. तुलनेत मनुष्यबळ कमी असून जिल्ह्याला लवकरच नव्याने मनुष्यबळ दिले जाईल, अशी माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पत्रकार ...