कोतकर समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केडगावमधून काँग्रेस मैदान सोडेल असा अंदाज बांधला जात असतानाच डॉ़ सुजय विखे यांनी केडगावमध्ये लक्ष घालत दल बदलणाऱ्या भाजप उमेदवाराविरोधात आव्हान उभे केले. ...
चार प्रभागातील उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी खंडपीठात धाव घेतली होती. त्यांचे अर्ज वैध झाल्यानंतर खंडपीठाच्या निर्देशानुसार तेथे सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...
महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर उपद्रवी लोकांना हद्दपार करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आली असून, सोमवारी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ११३जणांना शहरातून हद्दपार केले. ...
महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा व सुनेसह चौघांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. ...