पाच हजार १५८ वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून गीता प्रकटली. त्यानंतर सुमारे साडेतीन हजार वर्षांनी कुराण जन्माला आले. आश्चर्याची बाब म्हणजे गीतेत सांगितले. ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील शाखा फोडण्याचा प्रयत्न काल रात्री झाला. मात्र मॅसेज अलार्ममुळे तिजोरीत असलेले अडीच लाख रूपये सुरक्षित राहीले ...
अहमदनगर जिल्ह्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये २३ फेब्रुवारीपासून पुढील ७२ तासांच्या कालावधीत वादळी वा-यासह गारपीट होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. ...
शहरात स्वच्छतेची पाहणी सुरु होणार असल्याने आज महापौर सुरेखा कदम यांनी सावेडी येथील जॉगिंग ट्रॅकवर लोकांशी संवाद साधला. यावेळी लोकांना स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, स्वच्छता दूत शारदा होशिंग उपस्थित हो ...