अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. गुरुवारी दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील ... ...
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरंदळे वस्तीवर २०१३ साली जानेवारीच्या एक तारखेला घडलेल्या तिहेरी हत्त्याकांड पुर्वनियोजित कट होता. सहाही दोषी आरोपींनी मानवतेला काळीमा फासणारे कृत्य तर केलेच ...
श्रीरामपूर शहरातील शिवाजी रस्त्यावरील उंडे अॅग्रो या कृषी सेवा केंद्रास बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमार आग लागली. आगीत सुमारे २० लाख रुपये किमतीची खते व किटकनाशके जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते. ...
गोंडेगाव येथील महाविद्यालयीन युवतीवर अॅसिडसदृश पदार्थ फेकण्यात आला. प्रसंगावधान राखत हल्ला चुकवल्याने युवतीला कुठलीही इजा झाली. याप्रकरणी दोघा तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत. ...
पक्षाकडे मंत्रिपद असूनही दलित समाजावर अन्याय होत आहे. मंत्रिपद असूनही कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. तसेच त्यांनी पक् ...
‘मानधन नको, वेतन द्या’, ‘अरे या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, अशा जोरदार घोषणांनी जिल्ह्यातील आशा व प्रवर्तक महिलांनी बुधवारी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला. ...
महापालिकेच्या माध्यमातून नगर शहरात पाचशे घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी रमाई आवास योजनेतून १२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती महापौर सुरेखा कदम यांनी दिली. ...