शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध सर्वेक्षण होत असताना त्रयस्त संस्थेकडून सर्वेक्षण करण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित करत सरकार स्वत: खरुज दाखवित आहे. ...
शिक्षण घेतानाही गरिबीची पर्वा न करता जिद्दीने शिक्षण घेतले पाहिजे. त्याने ठरविले तर तो वा-याचीही दिशा बदलू शकतो, असे मत ख्वाडा या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी व्यक्त केले. ...
कोपरगाव शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी होणा-या आर्थिक खर्चास मंजुरी देण्याच्या मुद्यावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक आक्रमक झाल्याने गुरूवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला. ...
मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना २६/११ च्या हल्यातील अतिरेक्यांशी संघर्ष करण्याची संधी मिळाली ही आजपर्यंतच्या करिअरमधील अभिमानाची बाब असल्याचे मत या आॅपरेशनमध्ये सहभागी झालेले पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर रायभान वाघ यांनी ‘लोकमत’ची बोलताना व्यक्त केले. ...
केळी (गोडवाडी ) या आदिवासी गावात मंगळवारी गावक-यांनी एकत्र येऊन आदिवासी बांधव आपल्या मुलामुलींच्या लग्नाने कर्जबाजारी होऊ नये, यासाठी लग्न कौटुंबिक विधी उत्सवात सत्कार व आहेर बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. ...