वसंताची चाहूल लागली आणि राजकीय फड रंगण्यास प्रारंभ झाला. आता लक्ष धुळवडीकडे. सगळ्यांनाच २०१९ चे वेध लागले. त्यामुळे मराठवाड्याच्या फडावर गणगवळणीला सुरुवात झाली. चाळ बांधून सगळेच तयारीत होते. जुळवा-जुळव, फेरबदल, नाराजांची मोट, मनधरणी अशा एक ना अनेक वग ...
महावितरणचे वीज रोहित्र जळण्याचे प्रकार वाढल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. जुना कणगर रस्ता परिसरात असलेल्या भिंगारकर रोहित्र गेल्या तीन आठवड्यांपासून जळाल्याने ऊस, घास, गहू पिके धोक्यात आली आहेत. ...
२७ व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनात सारेगमप लिटिल चॅम्प विजेत्या अंजली व नंदिनी गायकवाड या गायिका भगिनींनी सादर केलेल्या बहारदार गायन मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. ...
टेंभुर्णी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडूनही अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक न केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी वडार समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. ...
नोव्हेंबर २०१७ ला केंंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मुंबईत राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी आणि लष्कराच्या अधिका-यांची बैठक घेऊन जमीन हस्तांतरण करण्यासाठी एक महिन्यात कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. ...
वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गोपाळ उंबरकर व आगार प्रमुख राणी वर्पे यांनी बसस्थानकाच्या आवारात उभ्या केलेल्या खासगी वाहनांवर दंडात्मक सुरू केली आहे. ...
अष्टवाडा उपनगरात राहणा-या दुर्गा कोष्टी (वय ६०) यांचा रात्री चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. मात्र, घरातून कोणतीही वस्तू चोरीस गेली नसल्याचे सांगत पोलिसांनी कोष्टी यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. ...
गतिमंद, दिव्यांग व निराधार मुलांचे अपहरण करून त्यांना भीक मागायला लावणारी टोळी नगर शहरात कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परळी (जि़ बीड) येथून ६ महिन्यांपूर्वी गायब झालेला १८ वर्षांचा मतिमंद मुलगा सोमवारी शहरातील कोठला परिसरात भीक मागताना आढळल्यान ...