अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील ढोर गल्लीत असलेल्या मारुती कुरिअर कार्यालयातील पार्सलमध्ये मंगळवारी रात्री उशीरा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. कुरिअर मालक सत्यजित भुजबळ (वय ३९. रा भिंगार ), कामगार संजय क्षीरसागर (वय -२५ ) आणि आणखी एकजण जखमी झा ...
शेतक-यांचे प्रश्न आणि लोकपालबाबत आंदोलनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आज सकाळी राळेगण सिध्दी ग्रामस्थांनी भावनाविवश होत अण्णांना निरोप दिला. ...
जिल्ह्यात वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ५० लाख झाडे लावली जाणार असून, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी बैठकीत दिल्या. ...
पुराणकथा-इतिहास, लोककला-संस्कृती अशी परंपरा ‘सोंगांची आखाडी’-‘बोहडा’ या माध्यमातून लिंगदेव गावात जपली जात असून गुढीपाडव्याची ‘लिंगेश्वराची’ सोंगांची यात्रा पुरोगामी विचाराची कास धरत संपन्न झाली. ...
अहमदनगर येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी कर्जत तालुक्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पाच हजार कार्यकर्ते जाणार आहेत, असा निर्धार कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. ...
या आंदोलनाला पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेने पाठिंबा दिला असून तालुक्यातील सर्व आजी, माजी सैनिकांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आव्हान पारनेर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सहदेव घनवट व निवृत्त कर्नल साहेबराव शेळके यांनी केले. ...
अग्निपंख फौंडेशनने २२ विद्यालये आणि २४ प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या एक मूठ अनाथांसाठी या उपक्रमात सुमारे १० मेट्रीक टन धान्य जमा झाले असून हे धान्य राज्यातील अनाथ, आदिवासी, दिव्यांग, मूकबधिर मुलांच्या ११ वसतिगृहांना पाठविण्यास सुरूवात झाली आहे. ...