लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
अत्याचार करून बळजबरीने लग्न लावले; दत्तनगरच्या सहा जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Forcibly married with atrocities; Six of Dattanagar police have filed criminal cases | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अत्याचार करून बळजबरीने लग्न लावले; दत्तनगरच्या सहा जणांवर गुन्हे दाखल

दत्तनगर येथील तरूणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच मालेगाव येथे नेऊन तिचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. याप्रकरणी सहा जणांविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

शिर्डीत सर्वधर्मीय विवाह सोहळा; अवघ्या रूपयात बोहल्यावर चढण्याची संधी - Marathi News |  Shirdi cosmopolitan marriage ceremony; Opportunity to grow only after the conversion | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीत सर्वधर्मीय विवाह सोहळा; अवघ्या रूपयात बोहल्यावर चढण्याची संधी

बेरोजगारी, शेतक-यांच्या आत्महत्या या पार्श्वभूमीवर साईनगरीत केवळ एक रूपयात लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची संधी मिळणार आहे. साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या गोरज मुहूर्तावर १०१ सर्वधर्मीय सामुदायिक व ...

शेतक-यांना टनामागे २०० रूपयांचा फटका; राहुरी तालुक्यात तीन लाख टन ऊस शिल्लक - Marathi News | Farmers get 200 rupees in profit after tax; Three lakh tons of sugarcane remaining in Rahuri taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतक-यांना टनामागे २०० रूपयांचा फटका; राहुरी तालुक्यात तीन लाख टन ऊस शिल्लक

सहकारी साखर कारखानदारीच्या इतिहासात प्रथमच शेतक-यांना जाहीर केलेल्या भावापेक्षा कमी भाव मिळू लागला आहे. कारखान्यांनी २३०० रूपये टनावरून भाव २१०० रूपये टन केला आहे.  ...

परीक्षा काळात मुख्याध्यापक करणार सरकारची कोंडी; राज्यस्तरीय बैठकीतील निर्णय - Marathi News | Headmistress stops government; State-level decision-making | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :परीक्षा काळात मुख्याध्यापक करणार सरकारची कोंडी; राज्यस्तरीय बैठकीतील निर्णय

कंपनी कायदा रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी ऐन दहावी बारावीच्या परीक्षा काळातच तीव्र आंदोलन हाती घेण्याचा निर्णय मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यामुळे दहावी बारावी परीक्षेवर आंदोलनाचे सावट असणार आहे. ...

नगरमध्ये १५ फेब्रुवारीपासून अकरावा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव - Marathi News | The Eleventh Pratibimb Film Festival from February 15 in the Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये १५ फेब्रुवारीपासून अकरावा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव

जगभरात गाजलेले चित्रपट अगदी मोफत पाहण्याची सुवर्णसंधी दरवर्षी न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या संज्ञापन अभ्यास विभागाच्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवात नगरकरांना मिळते. या वर्षी ११ वा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. ...

नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ने हटवले आठशे टँकर! - Marathi News | Eight tankers removed by water tanker in Nagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ने हटवले आठशे टँकर!

दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘जलयुक्त शिवार’ ही योजना पुढे आली अन् त्याचे सकारात्मक परिणाम अवघ्या दोन-तीन वर्षांत दिसू लागले. नगर जिल्हा तर या योजनेत अग्रेसर ठरला. ...

डल्ला मारणा-यांना हल्लाबोलचा अधिकार नाही -भानुदास बेरड - Marathi News | The killers do not have the right to attack - Bhanudas Berad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :डल्ला मारणा-यांना हल्लाबोलचा अधिकार नाही -भानुदास बेरड

आघाडीच्या काळात पाटबांधारे, वीज, टँकर घोटाळा करुन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोलची भाषा करत आहेत़ त्यांनी जनावरांचा चारासुद्धा सोडला नाही. त्यामुळे जनता त्यांना रस्त्यावरच धडा शिकवेल, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यां ...

अहमदनगर पथदिवे घोटाळा: माझ्या जीवाला काही झाल्यास आयुक्तच जबाबदार - काळे - Marathi News | Ahmednagar Pathdivay Scam: If anything happens to my life, the Commissioner is responsible - black | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर पथदिवे घोटाळा: माझ्या जीवाला काही झाल्यास आयुक्तच जबाबदार - काळे

पतीचा पगार बँकेत आहे. पगाराव्यतिरिक्त बँकेत पैसे नाही. तरीही बँक खाते सील केलेय. आता भीक मागून जगायची वेळ आलीय. घर हप्त्याने घेतले असून गाडी, मोबाईलही कर्ज काढू घेतलाय. त्यामुळे देणेकरी दारात आहेत. माझ्या जीवाला काही झाले तर आयुक्तच जबाबदार असतील ...