मारहाण, अपहरण व खंडणीप्रकरणी नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह चौघांविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका मंजूर झाली असून, या प्रकरणी चोवीस तासांत गुन्हा दाखल करून हा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. ...
भागडा पाईप चारीचे वीज कनेक्शन त्वरीत जोडून द्यावे, या मागणीसाठी महावितरणच्या राहुरी कार्यालयासमोर शेतक-यांनी ठिय्या आंदोलन केले. थकीत बाकी भरूनही वीज कनेक्शन का जोडून दिले जात नाही, असा सवाल विचारीत शेतक-यांनी अधिका-यांना धारेवर धरले. ...
अहमदनगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी लिपिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर अन्य आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. दरम्यान महापालिकेतील उपायुक्त विक्रम दराडे यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आला आहे. ...
पाचघर (ता. जुन्नर) येथील जि. प. प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस ठाण्यात निरीक्षक सूरज बनसोडे यांनी दिली. ...
नदीकाठी राहणा-या कहार व भिल्ल समाजापर्यंत अजुनही शासनाच्या शैक्षणिक व आर्थिक योजना पोहचल्या नाहीत. योजनांचा लाभ घेण्यासाठी संघटीत व्हा, असे आवाहन कहार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम परसैया यांनी केले. ...
मी कोणत्याच पक्षाचा नाही. यामुळे कोणत्याही पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्याचे काम करण्यास मी सदैव तयार असतो, असे काँग्रेसचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. त्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा विखेंच्या पक्षबदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. ...
पाच हजार १५८ वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून गीता प्रकटली. त्यानंतर सुमारे साडेतीन हजार वर्षांनी कुराण जन्माला आले. आश्चर्याची बाब म्हणजे गीतेत सांगितले. ...