विधानमंडळासमोर बेमुदत उपोषण सकाळी दहा वाजल्यापासून सुरु केले होते. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व शिक्षकांचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली. ...
शासनाने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी सर्व विभागाच्या कंत्राटी कर्मचा-यांना शासकीय सेवेत सामावून न घेण्याचा व त्यांच्या पुनर्नियुक्तीच्या शर्ती व अटींचा जी. आर. काढल्यामुळे राज्यातील तीन लाख कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली. ...
कचरा उचलून फेकण्यावर भारताचे रोज तीन कोटी खर्च होतात. जपान हा देश पर्यावरणाचा सेवक आहे आणि आपण ६० वर्षांपासून गंगाच साफ करतोय, असे निसर्गगृह या बायोगॅस सयंत्राचे जनक भाभा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सांगितले. ...
लौकी शिवारात चारी क्रमांक १ चे प्रवेशद्वार उघडण्यासाठी गेलेल्या जलसंपदा विभागाच्या अधिका-यास अडथळा आणून शिवीगाळ करून विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी देणा-या पती-पत्नी व पुत्र अशा तिघा शेतक-यांविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेप झालेला भानुदास कोतकर याला मुंबई हायकोर्टाने आज, सोमवारी (दि़ २६) जामिन मंजूर केला आहे. मात्र, हा जामिन देताना न्यायालयाने कोतकरला नगरमध्ये जाण्यास तसेच परदेशात जाण्यास मज्जाव केला आहे. ...
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने राज्यातील गोदामांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी सुरू केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. तब्बल दहा कोटींची ही कामे निविदा प्रसिद्ध होण्याआधीच पूर्ण झाल्याने यात कोट्यवधी रुपयांचा मोठा ...
समाजकार्यात पारंपरिक ज्ञानाला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वत:पासून समाजकार्याची सुरूवात करावी. समाजाच्या तळाशी जावून सद्यस्थिती समजावून घेत, व्यावसायिक नितीमूल्ये अंगिकारत नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिल्ली ...