नगर महापालिका पोटनिवडणुकीचा धूमधडाका गुरुवारपासून सुरु झाला आहे. मनपाच्या माळीवाडा येथील जुन्या कार्यालयात बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ...
१९६२ मध्ये भारत सरकारने तिसऱ्या पंचवार्षिक योजनेंतर्गत लोकसंख्या स्थिरीकरणासाठी सुरू केलेल्या कुटुंब कल्याण नसबंदीकडे पुरूषांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी महिलांनाच पार पाडावी लागत आहे. ...
चाकणहून गॅस सिलेंडर घेऊन परभणी जिल्ह्यातील सेलूकडे जात असलेला ट्रक (क्रमांक एम.एच. ८४४४) करंजी घाटातील वळणावर गुरुवारी पहाटे पलटी झाला. ट्रक चालक शिवाजी रामप्रसाद सोळुखे या अपघातात सुदैवाने बचावला असून याबाबत पाथर्डी पोलीसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात ...
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झालेच पाहिजे, या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील आमदारांनी गुरुवारी (दि. १५) सकाळी १०.३० वाजता विधान भवन प्रवेशद्वाराच्या पाय-यांवर बसून घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. ...
सर्व प्रथांना, खर्चाला फाटा देत नगरमधील वधू-वराने लग्नाचा मंडप पुस्तकरुपी रूखवादानं सजविला. पुस्तकरुपी रूखवादाच्या माध्यमातून अमर महादेव कळमकर आणि वधू राणी मेघनाथ तोरडमल यांनी समाजासमोर एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...