तालुक्यातील एकनाथवाडी येथे सन २०११ ते २०१४ या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने जनहीत याचिकेत जिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सहा महिन्यात चौकशी करून दोषींविरुद्ध फौजदारी ...
कारने जोरदार धडक दिल्याने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातात अरूण लक्ष्मण घाटकर (वय ५५, रा. आंबीखालसा, ता. संगमनेर) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. नाशिक पुणे महामार्गावरील आंबीखालसा शिवारात हा अपघात झाला. ...
संघटितपणे अवैध वाळूउपसा, अपहरण, मारहाण, जबरी चोरी, दरोडा, सरकारी नोकरास मारहाण आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या राहुरी येथील वाळूतस्कर सुभाष माळी याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्ह्यातून दोन वर् ...
गुन्हेगारीच्या घटनांमुळे राज्यात नगर जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली असून, जामखेड व केडगाव हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांना तत्काळ जेरबंद केले जाईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर ये ...
धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने १ मे रोजी आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ््यात १४ जोडपी विवाहबध्द झाली. सर्वसामान्यांना दिलासा देणा-या सामुदायिक विवाह सोहळ््याची राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत हा सोहळा पार पडला. धर्मदाय कार्यालये, संस्था, देण ...
कर्जबाजारीपणाला कंटाळून नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील रावसाहेब दशरथ कचरे या तरुण शेतक-याने मंगळवारी(दि.१ मे) रोजी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या शेतक-यावर सोसायटीचे १ लाख रुपयांचे कर्ज होते. या शेतक-याला राज्य शासनाच्या कर्जमाफी य ...