राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या पत्राच्या संदर्भानुसार गुरुवारी मनपाच्या सहाय्यक आयुक्तांनी पत्र काढत महापालिकेची मुदत संपुष्ठात आली असून यापुढील काळात कुठलीही सभा, बैठक घेता येणार नसल्याचे पत्र काढले. ...
जिल्हा परिषदेच्या आवारात शुक्रवारी सकाळी मोठ्या संख्येने अंगणवाडीसेविका जमा झाल्या. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. ...
केंद्र व राज्य सरकारने नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणाचे काम राज्यातील प्राथमिक शिक्षकांना देऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा सपाटा लावला आहे. ...
शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे, तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रांमार्फत करण्यात येतात. ...