संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी व दुष्काळी परिस्थितीच्या संकटातून सर्वांची सुटका करण्यासाठी अल्लाहकडे पाऊस पडण्यासाठी सामूहिक दुवा करण्यात आली. | ...
Ahmednagar: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या पवन आव्हाड व आसिफ पठाण यांच्यात किरकोळ वाद झाला. दरम्यान, किशोर बुधवंत व विशाल कारखेले यांनी भांडण मिटविले. ...
जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ शनिवारी नगर शहरात शिवसेनेच्यावतने( ठाकरे गट) निदर्शने करून सरकारचा निषेध करण्यात आला. ...