ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
केंद्र व राज्य शासनाने गेल्या चार वर्षांपूर्वी जलजीवन मिशन ही महात्त्वाकांक्षी योजना आणून प्रत्येक घरात नळाने प्रतिदिन माणसी ५५ लिटर पाणी देण्याचा निर्णय घेतला. ...
Ahmednagar : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील साईधाम या ठिकाणी नवीन बोअरवेल घेताना तेथून जवळ असलेल्या जुन्या तीनशे फूट बोअरवेलमधून हवेच्या दाबाने पाण्यासह पंप व पाइप शंभर फूट उंच उडाल्याची आश्चर्यकारक घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. ...