Balasaheb Thorat: उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील १८२ गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण झाले. कालव्यांची कामे अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केली. मात्र, केवळ श्रेयवादासाठी दुष्काळी जनतेला वेठीस धरले जात आहे. ...
जात पडताळणी विभागातील पोलीस उपाधीक्षक सुनील त्र्यंबक भामरे यांची नाशिक ग्रामीण विभागात, तर शिर्डी येथील संजय पंढरीनाथ सातव यांची शेवगाव उपविभागीय पदी बदली झाली आहे. ...
बनावट रिपोर्ट प्रकरणातून या रस्त्यांच्या कामात मागील वीस वर्षात झालेला शेकडो कोटींचा भ्रष्टाचार या शहराच्या दयनीय अवस्थेला कारणीभूत असल्याचा आरोप प्रणव मकासरे यांनी केला आहे. ...