चंद्रकांत शेळके अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांना प्रतिक्षा असलेल्या केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेतून भरली जाणार आहेत. १५ जूनपर्यंत ... ...
विखे म्हणाले, शासन आपल्या दारी या उपक्रमातून नागरिकांचे प्रश्न आणि शासकीय कार्यालयात कागदपत्र किंवा योजनेचा लाभ मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची आता सरकारने ३० ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे. ...
मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती आणि अहिल्यानगर ( पूर्वीचे अहमदनगर) शहरातील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. ...