महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या श्रीरामपूर येथील फळपिके संशोधन प्रकल्पाच्या जागेवर माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबीयांनी अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. ...
Ahmednagar: जलजीवन मिशन योजनेत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झालेली पहिलीच योजना वादात सापडली आहे. योजना हस्तांतरित होण्यापूर्वीच पाइपलाइनला गळती लागल्याने दीड कोटी रुपये खर्च पाण्यात जाण्याची भीती आहे. ...