Orange Orchard Crisis : संग्रामपूरातील शेकडो हेक्टर संत्रा बागा रोगराई, पानगळ आणि करपणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य शासनाची फळबाग पुनर्जीवन योजना २००८ पासून सुरू असली तरी तब्बल १७ वर्षांतही ती प्रत्यक्षात उतरलेली नाही. जनजागृतीअभावी लाभ ...
Seed Production : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यंदा तब्बल २ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन हाती घेतले असून ३५ ते ४० हजार क्विंटल इतके उच्च दर्जाचे बियाणे तयार होण्याची अपेक्षा आहे. ...
Banana Market : शेतकरी ९ महिने मेहनत करून उभे केलेले केळीचे घड बाजारात कवडीमोल दराने विकले जात असल्याने जिल्ह्यात संतापाची लाट आहे. खर्च १०० ते १२० रुपये, पण व्यापार्यांचा भाव फक्त २ ते ३ रुपये परिणामी शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. (Banana Marke ...
Cold Weather : राज्यात थंडीचा जोर वाढला असून पारा तब्बल ९ अंशांपर्यंत घसरला आहे. सकाळच्या वेळी प्रचंड हुडहुडी आणि दुपारी उष्णतेचा चटका अशी विरोधाभासी हवामान परिस्थिती राज्यभर दिसत आहे. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, जळगाव, जेऊर, निफाड, महाबळेश्वर येथे तापम ...
NAFED Shetmal Kharedi : राज्यात शेतमालाच्या हमीभाव खरेदीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने केंद्रांवर पोहोचले असले तरी इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सर्व्हर डाऊन आणि बायोमेट्रिकच्या अडचणींमुळे नोंदणी प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, मू ...